युक्रेनवरील रशियन आक्रमणाने युद्धभूमीपासून खूप दूर असलेल्या कोट्यवधी लोकांचे जीवन धोक्यात आले. कोविड-१९, हवामान बदल आणि तेलाच्या वाढत्या किमतींमुळे कमकुवत झालेली जगाची अन्न व्यवस्था युद्ध उद्ध्वस्त करतेय. गेल्या वर्षीच्या तुलनेत गव्हाचे भाव ५३ टक्क्यांनी वाढले. शिवाय, युक्रेनमधून धान्य आणि तेलबियांची निर्यात जवळपास थांबली. या सगळ्या कारणांमुळे जगात अन्नटंचाईचे संकट निर्माण झाले.
महत्वाच्या बाबी
१. जगात अन्नटंचाईचे संकट निर्माण झाले
२. अनेक देशांनी उत्पादनाची निर्यात थांबली
३. जगात २५ कोटी लोक उपासमारीच्या दारात
४. अन्नटंचाईमुळे देशांनी उपाययोजना करावी- बिस्ली