महामंडळांना ५० हजार कोटींचा तोटा, मंडळांना कुलूप लावा; कॅगचा राज्य सरकारला सल्ला
मुंबई : राज्यातील विविध महामंडळे (Corporations) ही पांढरा हत्ती ठरू लागली आहेत. ४१ महामंडळांचा संचित तोटा हा ५० हजार कोटींवर गेला आहे. यामुळेच तोट्यातील मंडळे बंद करावीत, असा सल्ला भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षांनी (Controller and the…