महागाईला रोखण्यात केंद्र सरकाला मोठे अपयश येत आहे. त्यामुळे भारतीय रिझर्व्ह बँकेने मोठे पाऊल उचलूनही महागाई रोखण्यात यश आलेलं नाही. अर्थव्यवस्थेतेत मोठी उलथापालथ होत असताना भारतीय अर्थव्यवस्था मात्र मजबूत उभी आहे, असे जरी सांगितले जात असलं तरी महागाईत वाढ होतेय. या महागाईला रोखण्यासाठी आणि रुपयांची घसरण रोखण्यासाठी RBI ने रेपो दरात अर्धा टक्का वाढ केली.
महत्वाच्या बाबी
१. आरबीआयने चौथ्यांदा रेपो दरात केली वाढ
२. गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी दिली माहिती
३. आरबीआयने रेपो रेट ५० bps ने वाढला
४. रेपो दर वाढल्यामुळं गृहकर्ज महाग होणार