Vidhansabha Election : राज्यात काँग्रेसला ‘अच्छे दिन’, विधानसभेसाठी तब्बल १४०० जण इच्छुक
मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मिळालेल्या यशामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhansabha Election) त्यांचे मनोबल वाढले आहे. लोकसभा निवडणुकी काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. यामुळे विधानसभा…