मंगळयानाचा संपर्क तुटला; ८ वर्षांनंतर मोहीम संपुष्टात! भारताला काय होणार नुकसान?
ऐतिहासिक ठरलेल्या भारताच्या पहिल्या मंगळ मोहिमेची सांगता झाली. भारताची मंगळयान मोहीम ८ वर्षे आणि ८ दिवसांनंतर संपुष्टात आली. भारताने केवळ ६ महिन्यांचा कालावधी अपेक्षित धरून यान पाठवलेले असताना तब्बल १६ पट कालावधीपर्यंत ते संपूर्ण क्षमतेने…