अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान, प्रशासनाकडून नुकसान भरपाईस टाळाटाळ! शेतकरी संतप्त
जून ते ऑगस्ट दरम्यान राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. या नुकसानीच्या मदतीचा जीआर आज काढण्यात आल्याची माहिती कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर…